Saturday, November 27, 2010

कविता रसग्रहण

कविवर्य ग्रेस-कविता

"मेंदू आणि मेंदूच्या मागील कुंडलिनीमार्गे आत्म्यात पोचते ती खरी कविता, कवितेला स्पष्टीकरणे आणि पुरावे नसतात;आणि अशी कविता जगूच शकत नाही."-कविवर्य ग्रेस

"कलावंताला इमेज नसते .तो फ़क्त आरसा असतो.कितीही सुंदर स्त्री वा पुरूष असला, तरी ते आरशासमोर किती वेळ उभे राहू शकणार?काही क्षणांनंतर त्यांना स्व:ताचीच लाज वाटू लागते. त्यामुळे एखाद्या हत्याराने ते हा आरसा फ़ोडतात.मात्र त्या लुटलेल्या आरशचे अनेक तुकडे त्या तोडणा~यांची अखंड प्रतिमाच दाखवित असतात."-कविवर्य ग्रेस
~~~~~~~~~~~~~~~~~~~~```

द.भि.कुलकर्णी-कविता

"कवितेतीत शब्द सुटे नसतात,कवितेतील वाक्ये सुटी नसतात.कवितेतील स्र्व वाक्ये मिळून एकच वाक्य तयार झालेले असते.म्हणून कावितेस महाकाव्य म्हणतात."-.द.भि.कुलकर्णी.

No comments: